pudhari editorial
-
संपादकीय
तडका : माघारीचा विक्रम
सध्या निवडणुकांच्या काळात इंदूर आणि सुरत या स्वच्छ शहरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसाही या दोन्ही शहरांचा आणि मराठी…
Read More » -
Latest
डाळीला फोडणी !
लोकसभा निवडणुकीच्या हंगामात नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. देशातील गरिबी कमी केली, पिण्याचे पाणी…
Read More » -
Latest
किशोरवयीन इंटरनेटच्या जाळ्यात
मुलांचा वाढता स्क्रीन टाईम हा सर्वच पालकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अशा स्थितीत काही वेळा इंटरनेटचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता…
Read More » -
Latest
पाणी रे पाणी..!
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनताना दिसत आहे. पाण्यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते, अशी चर्चा…
Read More » -
संपादकीय
तडका : आरोप आणि प्रत्यारोप
कोणत्याही युद्धात शत्रूला मुख्यत: दोन ठिकाणी हरवावे लागते. प्रत्यक्ष रणांगणामध्ये युद्ध खेळले जाते तेव्हा आणि त्यापूर्वी युद्धाला सुरुवात होते तेव्हा.…
Read More » -
Latest
अमेरिकेतील आंदोलने
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे गाझामधील युद्धविषयक धोरण चूक असल्याची स्पष्टोक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. गेल्या 7…
Read More » -
Latest
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची 1 मे, 1960 रोजी निर्मिती झाली, त्याला यंदा 64 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच महाराष्ट्र आता पासष्ठीत…
Read More » -
Latest
मत कुणाला द्यावे?
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे। आपल्या मतावरीच साचे॥ एकेक मत लाखमोलाचे। ओळखावे याचे महिमान॥ ही आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या…
Read More » -
संपादकीय
तडका : गोंधळात गोंधळ
निवडणुकांचे दोन टप्पे पार पडून तिसर्या टप्प्यामधील प्रचार टिपेला पोहोचलेला आहे. ज्या दोन टप्प्यांमध्ये मतदान झाले, तेथील मतदारांची अवस्थासुद्धा मती…
Read More » -
Latest
वणवा पेटला
महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण धुळ्यामध्ये आढळले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण…
Read More » -
Latest
प्रचाराच्या धुरळ्यात पर्यावरण गायब
सध्या सबंध देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या भाषणाच्या बातम्या झळकत आहेत. आश्वासनांचा पाऊस…
Read More » -
Latest
कायदे शिक्षणात सुधारणांची गरज
कायद्याचे शिक्षण हे देशाच्या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहे. आजघडीला देशात विधी महाविद्यालयांची संख्या 1800 पेक्षा अधिक आहे आणि त्यांपैकी सुमारे…
Read More »