बहार
Explore exclusive analysis, in-depth insights, and thought-provoking content in our Sunday Supplement Bahar. Stay ahead of the week’s news with Pudhari’s unique perspective.
-
संरक्षण : लष्करी सामर्थ्याचा अग्नी
अग्नी-5 या न्यूक्लियर बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी हे भारताच्या सामरिक सज्जतेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या चाचणीमुळे भारताच्या टप्प्यात फक्त…
Read More » -
राजकारण : प्रादेशिक पक्षांचे बळ वाढणार की घटणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपची तुफानी घोडदौड 2014 पासून सुरू झाली. तिने 2019 च्या निवडणुकीत आणखी व्यापकत्व मिळवले. त्यामुळे…
Read More » -
टेकइन्फो : सेमी कंडक्टर्समधील नवी सुपरपॉवर
केंद्र सरकारने अलीकडेच सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक अपेक्षित असलेल्या तीन चिप निर्मिती प्रकल्पांना हिरवा कंदील दर्शवला. भारताला…
Read More » -
शोध सुखाचा : ग्रीन सिग्नल
मागच्या भागात आपण तुमच्याकडे जे जे आहे; त्याबद्दल कृतज्ञ असण्याची सवय कशी लावून घ्यायची हे जाणून घेतले. ही सवय अत्यंत…
Read More » -
साहित्य : जन्मांतरीच्या नात्याचं कवितांचं गाव
जीवनावरचं प्रेम शिकवणार्या मंगेश पाडगावकरांचा जन्म कोकणातल्या वेंगुर्ल्याजवळच्या उभादांडा या गावी झाला आणि आता त्याच गावाला महाराष्ट्र शासनाने कवितांचे गाव…
Read More » -
समाजभान : अमली पदार्थांची मगरमिठी
अमली पदार्थांच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतो. कोट्यवधी रुपयांचा चोरटा बाजार असलेला अमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक…
Read More » -
मनोरंजन : ‘ओपनहायमर’वर ऑस्करची मोहोर
मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये दिग्गज मानल्या जाणार्या ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बॉक्स ऑफिस गाजवलेल्या ‘ओपनहायमर’…
Read More » -
अर्थकारण : सोन्याला झळाळी कशामुळे?
सोन्याच्या दरांनी भारतीय बाजारात 67 हजारांची ऐतिहासिक पातळी गाठल्याचे दिसून आले आहे. केवळ मार्च महिन्यात सोन्याच्या दरात सहा टक्क्यांची वाढ…
Read More » -
राष्ट्रीय : विकासाच्या वाटेवर काश्मीर
पाच वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल टाकत जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू असणारे कलम 370 रद्द करून या प्रदेशाचे…
Read More » -
बहार विशेष : ‘सीएए’ कशासाठी?
नागरिकत्व सुधारणा कायदा कुणासाठी आहे… तर पाकिस्तान, बांगला देश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील ज्यांच्यावर अत्याचार होताहेत, त्या अल्पसंख्याकांसाठी. यामध्ये…
Read More » -
आरोग्य : वाढता लठ्ठपणा चिंताजनक...
‘येत्या काळात भारत लठ्ठपणा आणि त्यामुळे होणार्या विविध आजारांनी ग्रासलेल्या लोकसंख्येचा देश होण्याची भीती आहे. लठ्ठपणा किंवा स्थूलपणा हा कधीही…
Read More » -
शिक्षण : वयाची अट कशासाठी?
पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिलीत प्रवेश देताना सहा वर्षे पूर्ण केलेल्या बालकानांच प्रवेश द्यावा असे निर्देश भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने…
Read More »