शेतकरी आंदोलन
-
Latest
लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : शेतकरी आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर झालेल्या हिसेंतील मुख्य आरोपी असणारा आणि जामीनावर सुटलेला पंजाबी अभिनेता दीप…
Read More » -
Latest
राकेश टिकैत यांनी पुन्हा 'शेतकरी आंदोलना'ची दिली धमकी
नागपूर, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन कृषी कायद्यांसंदर्भात पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या दृष्टीने संकेतात्मक वक्तव्य…
Read More » -
Latest
Khalistani : शेतकरी आंदोलकांना 'खलिस्तानी' म्हणणाऱ्या कंगनाने पोलिसांकडे मागितली वेळ
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तान्यांशी (Khalistani) करणारी अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार नाही.…
Read More » -
Latest
तब्बल ३७८ दिवस चाललेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून तब्बल ३७८ दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलन (Kisan Andolan)…
Read More » -
Latest
अमित शहांकडून शेतकरी आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा शेती सुधारणा कायदे केंद्र सरकारकडून मागे घेण्यात आल्यानंतर देखील राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.…
Read More » -
Latest
शेतकरी आंदोलन : केंद्राबरोबर चर्चेसाठी संयुक्त किसान मोर्चाची समिती
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने ( Farmers Protest ) पाच सदस्यीय समितीची…
Read More » -
Latest
वादग्रस्त शेती कायदे मागे घेऊनही शेतकऱ्यांचा निर्धार कायम; आज महत्त्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे Farm Bills 2020 मागे घेतल्यानंतर शेतकरी आंदोनलाच्या कोअर कमिटीची आज (ता.२१) महत्त्वाची बैठक…
Read More » -
Latest
शेतकरी आंदोलन घटनाक्रम : वर्षभरात काय काय झालं?
शेतकरी आंदोलन : केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा कायद्यांविरोधातील शेतकरी संघटनांच्या लढ्याला जवळपास एक वर्ष होत आले आहे. गेली वर्षभर…
Read More » -
Latest
शेतकरी आंदोलन होणार तीव्र; आज महत्त्वाची बैठक
संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज कुंडली बॉर्डरवर महत्त्वाची बैठक बोलविली आहे. शेतकरी आंदोलनाला जवळपास…
Read More » -
Latest
'शेतकर्यांना बळजबरीने सीमेवरून हटवाल तर सरकारी कार्यालये...'
शेतकर्यांवर दबावाचा वापर करत सीमेवरून हटवण्याचा प्रयत्न केल्यास सरकारी कार्यालयांचे रूपांतर धान्याच्या बाजारात होईल असा थेट इशारा मोदी सरकारला शेतकरी…
Read More » -
Latest
"शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार; रस्ता अडविण्याचा नाही"
गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) चांगलंच खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या…
Read More » -
Latest
सीमांवरून शेतकऱ्यांना हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
पंजाबवरुन आलेल्या युवकाची सिंघू बॉर्डरवर निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच सीमांवर बसलेल्या आंदोलकांना ताबडतोब हटविण्याचे निर्देश दिले जावेत,…
Read More »