रत्नागिरी न्यूज
-
Latest
रत्नागिरी : एसटी संप माघारीनंतर दुसर्या दिवशी साडेचारशे कर्मचारी हजर
रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा ; एस.टी. कर्मचार्यांनी शुक्रवारी संप मागे घेतल्यानंतर सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने कर्मचारी सोमवारपासून हजर होऊ…
Read More » -
कोकण
ग्रामीण विकास यंत्रणेच्या विकासाची दारे बंद
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागाच्या विकासाकरिता जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना केंद्र व राज्य शासनाकडून…
Read More » -
कोकण
सलग चार दिवस सुट्टीमुळे पर्यटकांचा पावले समुद्रकिनार्याकडे
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थ्यांच्या संपलेल्या परीक्षा व सलग चार दिवस जोडून आलेल्या सुट्ट्या यामुळे चार दिवस पर्यटकांसह चाकरमान्यांचे…
Read More » -
कोकण
‘कोयना’मुळे वीज टंचाईपासून दिलासा
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या 1800 मेगावॅट विजेची निर्मिती सुरु आहे. येत्या 31 मेपर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण…
Read More » -
Latest
रत्नागिरी जिल्ह्याला मोठा दिलासा! भारनियमन होणार नाही
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढल्याने काही ठिकाणी आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, वीज चोरीचे प्रमाण…
Read More » -
कोकण
दापोलीच्या तरुणाचा लघुनिबंध दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात
दापोली; प्रवीण शिंदे : दापोली तालुक्यातील पीसई येथील 33 वर्षीय नीलेश उजाळ यांच्या लघुनिबंधाचा समावेश दिल्ली बोर्डाच्या (सी.बी.एस.ई.) अभ्यासक्रमात करण्यात…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : खेड तालुक्यातील भोस्ते घाटात टँकरचा अपघात
खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा मार्गावरील भोस्ते घाटात गुरुवारी, दि. 7 रोजी पहाटे संरक्षक भिंतीवर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर…
Read More » -
कोकण
रत्नागिरी : खतासाठी कृषी विभाग लागला कामाला
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाळ्याला दोन महिने शिल्लक असले तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे खरीप हंगामासाठी लागणार्या खताचा तुटवडा आणि किमती…
Read More » -
Latest
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कमी दाबाच्या प्रभावामुळे रत्नागिरीत पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह…
Read More » -
कोकण
समुद्री शेवाळ प्रकल्प रत्नागिरीत सुरू
रत्नागिरी; जान्हवी पाटील : समुद्री शेवाळ संवर्धन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात नुकताच सुरू करण्यात आला आहे. काळबादेवी आणि गोळप येथे प्रत्यक्ष…
Read More » -
Latest
आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही..."
दापोली, पुढारी वृत्तसेवा : “राज्यातील आघाडी सरकार हे खंबीर असून केंद्रात राज्याची बाजू मांडणारे आमचे आघाडीचे खासदार देखील तत्पर आहेत.…
Read More »