केंद्र सरकार
-
Latest
पिंपळनेर -साक्री रस्त्यावर कांदा उत्पादकांचा दोन तास रास्ता रोको
पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापाऱ्यांनी कांद्याला कमी भाव दिल्यामुळे, शेतकऱ्यांनी सामोडे म्हसदी फाटा येथे रस्ता रोको केला. त्यानंतर…
Read More » -
राष्ट्रीय
वस्त्रोद्योगातील निर्यात 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा केंद्राचा मानस
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या आर्थिक विकासात वस्त्रोद्योग क्षेत्राचा मोठा हातभार आहे. वस्त्रोद्योगातील निर्यात 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटीला वाढते पाठबळ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एनईएसएल) इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी कार्यप्रणालीमुळे बँक गॅरंटी उपलब्ध करणे, विनंती करणे, त्यात…
Read More » -
Latest
राज्यात पाच हजार हेक्टर सरकारी जमिनीवर बहरणार निवडुंगाची शेती!
छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पाच हजार हेक्टर सरकारी जमिनीवर निवडुंगाची (कॅक्टस) शेती बहरणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास…
Read More » -
Latest
ब्रिटिशकालीन सर्व लष्करी छावण्या बंद होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली; जाल खंबाटा : संरक्षण मंत्रालयाने देशभरातील सर्व ब्रिटिश काळातील लष्करी छावण्या म्हणजेच कॅन्टोन्मेंट टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा मोठा निर्णय…
Read More » -
Latest
वीज उत्पादनावर शुल्क, कर आकारणी घटनाबाह्य; केंद्राचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना पत्र
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वीज उत्पादनावर शुल्क, कर आकारणी घटनाबाह्य असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राज्यांनी विशेषत: जलविद्युत…
Read More » -
Uncategorized
वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच
नाशिक : गौरव जोशी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे.…
Read More » -
कोल्हापूर
भारतातून 37 लाख 75 हजार 684 मे. टन साखर निर्यात
कुडित्रे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने 2022-23 या व्यापार वर्षामध्ये 60 लाख मे. टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली होती.…
Read More » -
Latest
पीएनजी 10 टक्क्यांनी, सीएनजी 5 रुपयांनी स्वस्त होणार
नवी दिल्ली : पीएनजीचे दर 10 टक्क्यांनी, तर सीएनजीचे किलोचे दर 5 ते 6 रुपयांनी कमी होणार आहेत. नैसर्गिक वायूच्या…
Read More » -
संपादकीय
ईशान्येकडील शांततेचे द्योतक
ईशान्येकडील राज्यांत सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा ‘अफस्पा’ हा कायदा मागे घेण्यात यावा, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. शर्मिला…
Read More » -
Latest
नोटबंदीनंतर कर आकारणीचा पाया रुंदावला! केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नोटबंदीनंतर देशातील करसंकलन आणि कर आकारणीचा पाया रुंदावण्यास मदत झाली, असे लिखित उत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री…
Read More » -
Latest
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक, केंद्राने मागविला पंजाब सरकारकडून अहवाल
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात उशीर…
Read More »