कृषी कायदे
-
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : खरीप हंगामासाठी 98,818 क्विंटल बियाण्यांची मागणी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार खरीप हंगामासाठी 98,818 क्विंटल बियाण्याची…
Read More » -
Latest
'कृषी कायदे रद्द करणे केंद्र सरकारची मोठी चूक'
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कृषी कायद्यांवर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या सिमितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत…
Read More » -
उत्तर महाराष्ट्र
चढ्या दराने केली जात होती खत विक्री ; अधिकार्यांनी केली ग्राहक बनून शहानिशा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या रब्बी हंगामात शेतकर्यांकडून खतांची मागणी वाढल्यामुळे अनेक कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी चढ्या दराने खते विक्री…
Read More » -
Latest
राकेश टिकैत यांनी पुन्हा 'शेतकरी आंदोलना'ची दिली धमकी
नागपूर, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन कृषी कायद्यांसंदर्भात पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या दृष्टीने संकेतात्मक वक्तव्य…
Read More » -
Latest
सरकार पुन्हा झुकले; पराली जाळणे गुन्हा नाही, संसदेवरील मोर्चा स्थगित
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : २९ नोव्हेंबर रोजी संसदेवर काढण्यात येणारा मोर्चा sansad march संयुक्त किसान मोर्चाने रद्द केला आहे.…
Read More » -
Latest
तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा…
Read More » -
सांगली
शेतकरी एकजूट, काँग्रेस आंदोलनाचा विजय
देशातील शेतकर्यांवर लादलेले तीनही अन्यायकारक कृषी कायदे केंद्र सरकारला अखेर मागे घ्यावे लागले आहेत. देशभरातील शेतकर्यांसह काँग्रेस पक्षाने उभारलेल्या या…
Read More » -
Latest
यूपीतील पराभवाच्या भीतीनेच ‘कृषी कायदे रद्द’ची घोषणा
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय म्हणजे दिल्लीच्या तीन सीमेवर भारताची लोकशाही वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष, चिकाटीसह…
Read More » -
Latest
तीन कृषी कायदे रद्द : माजी कृषिमंत्री शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री म्हणून…
Read More » -
Latest
पीएम मोदी, भाजपने शेतकऱ्यांची माफी मागावी : थोरात
केंद्रीय तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याला यश आलं आहे. केंद्राने शेतकऱ्यांना फसवलं होतं. या कायद्यात…
Read More » -
Latest
पीएम मोदी झुकले... हा ऐतिहासिक विजय; शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी…
Read More » -
Latest
Big Breaking : तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे (farm Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज…
Read More »