ऑलिम्पिक चा बिगुल आज
टोकियो : वृत्तसंस्था : जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिक सोहळ्याचा बिगुल आज (शुक्रवारी) वाजणार आहे. या स्पर्धेत भारताचे सव्वाशे जणांचे पदक सहभागी होत आहे. आतापर्यंतचे हे भारताचे सर्वात मोठे पथक आहे. 2016 च्या रियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे 117 जणांचे पथक सहभागी झाले होते.
यंदाच्या ऑलिम्पिकचे भारतासाठी वैशिष्ट्ये असे की, भारत ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा सहभागी झाला. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू 18 क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत. त्यापैकी काही खेळांचे भारतीय वेळेनुसार वेळापत्रक पुढीलप्रमाणे…