

जिल्हा परिषदेकडे अतिशय कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. सध्या काही जण निवृत्त झाले आहेत. त्यामुळे कामे करून घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. सध्या शासनाकडून कंत्राटी स्वरूपात अभियंते उपलब्ध झाले आहेत. त्यांच्याकडून जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत.– प्रकाश खताळ,कार्यकारी अभियंता