निवडणूक आयोगावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप, पक्षपाताचा आरोप | पुढारी

निवडणूक आयोगावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप, पक्षपाताचा आरोप

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले आहेत. तसेच आयोगावर पक्षपाताचा देखिल आरोप केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पक्षाला अंतरिम निवडणूक चिन्ह आणि नाव वाटपाच्या बाबतीत ECI च्या अलीकडील निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) ECI ला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “ECI च्या अनेक संप्रेषणे आणि कृतींमुळे प्रतिवादीच्या (शिवसेना उद्धव ठाकरे) मनात पक्षपाताची गंभीर भीती निर्माण झाली आहे.”

Back to top button