टी २० वर्ल्डकप २०२६ चे शेड्युल घोषित होताच सूर्यकुमार यादवनं प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यानं भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना आशिया कपची आठवण काढली.
टीम इंडियाने आशिया कप 2025 जिंकला पण ट्रॉफी मिळालीच नाही! खेळाडूंनी पाकिस्तानच्या मंत्र्याकडून ट्रॉफी न स्वीकारता ठाम भूमिका घेतली. यावेळी खेळाडूंनी एक भन्नाट आयडिया काढली. हातात ट्रॉफी असल्यासारखा अभ ...