खासदार लंके म्हणाले. गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि मावळ्यांचा इतिहास सांगतात. मात्र, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा विसर पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.