Goa CM Pramod Sawant | २५ जून १९७५ रोजी देशावर लादण्यात आलेली आणीबाणी हा भारताच्या लोकशाही इतिहासातील अत्यंत काळा अध्याय होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात पहिल्यांदाच 'आणीबाणी' या विषयावर स्वतंत्र प्रकरणाचा समावेश केला आहे.
US Strikes Venezuela: व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे पहाटे जोरदार स्फोट झाले असून संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे. सध्या राजधानीत कडेकोट सुरक्षा आणि वाढलेल्या लष्करी हालचालींमुळे परिस्थिती अत्यंत त ...