

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन: जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून उघणार असली तरी काही आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी ५ ते सायंकाळी ५ पर्यंत जमावबंदी असून रात्री संचारबंदी लागू केली आहे.
सोमवार ते रविवारपर्यंत अत्यावश्यक सेवा व अन्य दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहणार आहेत.
अधिक वाचा :
हेही वाचले का: