राज्यातील सूतगिरण्यांच्या कर्जावरील व्याज पाच वर्षे शासन भरणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार असून पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज (दि.१९) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. (Cabinet decision)

संबंधित बातम्या : 

राज्य मंत्रिमंडळ निर्णय (Cabinet decision) :

  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार ( वित्त विभाग)
  • महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार (सामाजिक न्याय )
  • कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता. (ऊर्जा विभाग)
  • इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार (कामगार विभाग)
  • बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण (सामाजिक न्याय)
  • राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार (विधी व न्याय विभाग)
  • अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय (पशुसंवर्धन विभाग)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news