Farmers Movement
-
बहार
कृषी : ‘डब्ल्यूटीओ’ला विरोध का?
जागतिक व्यापार करारातून भारताने कृषी क्षेत्र बाहेर काढावे, असा आग्रह शेतकर्यांनी धरला आहे. यामागचे कारण म्हणजे, डब्ल्यूटीओचा सदस्य असल्यामुळे भारताला…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : शाहूवाडी तहसीलवर बुधवारी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
सरूड; पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या पाणीपट्टीमध्ये सुलतानी पद्धतीने केलेली अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या…
Read More » -
राष्ट्रीय
अस काय घडलं, 'भाकियु'मधून राकेश टिकैत यांचीच हकालपट्टी झाली...
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील वर्षी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांनी अभूतपूर्व असे आंदोलन केलं. प्रदीर्घ काळ चालेल्या या आंदोलनाकडे…
Read More » -
कोकण
शेतकर्यांना तत्काळ वीजजोडणी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन
खेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी जिल्ह्यात जेवढ्या शेतकर्यांनी वीज जोडणी मागितली आहे, त्यापैकी निम्या लोकांना…
Read More » -
राष्ट्रीय
लाल किल्ला हिंसाचारातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : शेतकरी आंदोलनाच्या काळात लाल किल्ल्यावर झालेल्या हिसेंतील मुख्य आरोपी असणारा आणि जामीनावर सुटलेला पंजाबी अभिनेता दीप…
Read More » -
राष्ट्रीय
राकेश टिकैत यांनी पुन्हा 'शेतकरी आंदोलना'ची दिली धमकी
नागपूर, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन कृषी कायद्यांसंदर्भात पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या दृष्टीने संकेतात्मक वक्तव्य…
Read More » -
Latest
Khalistani : शेतकरी आंदोलकांना 'खलिस्तानी' म्हणणाऱ्या कंगनाने पोलिसांकडे मागितली वेळ
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तान्यांशी (Khalistani) करणारी अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार नाही.…
Read More » -
संपादकीय
‘घरवापसी’चा अर्थ
देशाची राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या 378 दिवसांपासून सुरू असलेल्या (Farmers’ Movement) शेतकरी आंदोलनाची अखेर सांगता झाली. अहंकारी केंद्र सरकारला झुकवून…
Read More » -
राष्ट्रीय
आंदोलक शेतकर्यांची अखेर घरवापसी
नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : सिंघू, टिकरी बॉर्डरवरून शनिवारी आंदोलक शेतकरी घरी परतले. बॉर्डरवरील मातीसुद्धा शेतकरी घेऊन जात होते. हरियाणातील…
Read More » -
राष्ट्रीय
तब्बल ३७८ दिवस चाललेलं शेतकरी आंदोलन अखेर मागे
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून तब्बल ३७८ दिवस चाललेल्या शेतकरी आंदोलन (Kisan Andolan)…
Read More » -
राष्ट्रीय
"शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार; रस्ता अडविण्याचा नाही"
गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) चांगलंच खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या…
Read More » -
राष्ट्रीय
सिंघू बाॅर्डरवरील 'त्या' मृतदेहाची ओळख पटली
नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका दलिक युवकाचा…
Read More »