Dinesh Chorage
-
सांगली
सांगली : राजारामबापू कारखान्याच्या गव्हाणीत टाकल्या उड्या
इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे ऊस दराचा फॉर्म्युला मान्य करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी खासदार राजू शेट्टी…
Read More » -
सातारा
खा. शरद पवार उद्या सातारा दौर्यावर
सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्यावर येत…
Read More » -
सातारा
सातारा : जिल्ह्यातील 7 आरोग्य केंद्रे होणार ‘सुमन संस्था’
सातारा : सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमामध्ये गरोदर माता, सहा महिन्यापर्यंतच्या स्तनदा माता तसेच आजारी बालकांचा समावेश आहे. माता व बालकांना…
Read More » -
सातारा
सातारा : कोंडी फुटली; शेतकर्यांना वाढीव दराची अपेक्षा
सातारा : दै.‘पुढारी’च्या रेट्यानंतर सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली आहे. या बैठकीत बहुतांश कारखानदारांनी 3100 चा दर जाहीर केला.…
Read More » -
सांगली
सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहणार?
सांगली; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा नदीचे पाणी दूषित केल्याप्रकरणी हुतात्मा, राजारामबापू आणि कृष्णा हे सहकारी साखर कारखाने व त्यांच्या डिस्टिलरींना…
Read More » -
सातारा
सातारा : पिवळ्या वादळामुळे महामार्ग ब्लॉक
खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र झाले आहे. गणेश केसकर यांच्या उपोषणाच्या…
Read More » -
सातारा
ऐतिहासिक वाघनखं नवीन वर्षात सातार्यात
सातारा; पुढारी वृत्तसेवा : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक…
Read More » -
मुंबई
नुकसानीच्या अहवालानंतरच शेतकर्यांना भरपाई : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे…
Read More » -
मुंबई
निकालाची टक्केवारी जाहीर न करण्याचा सीबीएसईचा निर्णय
मुंबई : सीबीएसई दहावी, बारावीच्या निकालात 2024 मध्ये होणार्या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना निकालात श्रेणी, डिस्टिंक्शन दिले जाणार नाही. त्याच्या निकालाची टक्केवारीही…
Read More » -
राष्ट्रीय
तेलंगणातील धरणावर आंध्रच्या पोलिसांचा ताबा
हैदराबाद; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यातील पाण्याचा वाद चिघळला असून आंध्र पोलिसांच्या 400 जणांच्या तुकडीने तेलंगणातील नागार्जुनसागर धरणाच्या…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
कार्बन उत्सर्जन 45 टक्क्यांनी घटविण्याचे भारताचे लक्ष्य
दुबई; वृत्तसंस्था : भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत 17 टक्के असली तरी, आमचा कार्बन उत्सर्जनाचा वाटा केवळ 4 टक्के आहे. 2030…
Read More » -
राष्ट्रीय
मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येवर गुन्हा
हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणातील 119 विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीनुसार, 70.61 टक्के मतदान झाले. गत 2018 मधील निवडणुकांच्या तुलनेत…
Read More »