Iran-US Conflict: राजनाथ सिंह यांनी भारत भविष्यात इराण-अमेरिका संघर्षात मध्यस्थी करू शकतो, असे संकेत दिले. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील तणाव भारताच्या अर्थव्यवस्था आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी ...
आगामी मार्च महिन्यापर्यंत नक्षलवादाची समस्या संपणार, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. दीर्घकाळापासून नक्षलवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने एक आव्हान होते.