मुंबईतील शिवसेनेच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या चर्चेला श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टता दिली. मुंबईची जबाबदारी एकावर नसून चौघांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.