केंद्रातील मोदी सरकारची धोरणे योजनांमुळे रालोआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे सांगून नड्डा पुढे म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातील रालोआच्या राजकारणात सामील झाले आहेत. रालोआ ही देशाला मजबूत करणारी आघाडी आहे तर दुसरीकडे संपुआकडे नेता आणि निर्णय घेण्याची क्षमता नाही. बंगळुरूमध्ये संपुआचे घटक पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी व छायाचित्रे काढून घेण्यासाठी जमले आहेत.