वैशाली बापू पवार (४,रा. उंदिरखेडा), बेबाबाई रमेश गायकवाड (४०, रा.अंजनेरा), सरला बापू पवार (४५, रा.उंदिरखेडा ), आशाबाई रामदास मोरे (४०,रा. अंजनेरा), रामदास बळीराम मोरे (४८, रा. अंजनेरा), पोपट गिरीधर पवार (४०, रा. उंदिरखेडा) हे पाच जण अपघातात मृत्यूमुखी झाले असून सर्व जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील रहिवासी होते. तर उर्वरीत सोळा जखमी हे अंजनेरा, हिंगोणा, उंदिरखेडा, कुसुंबा, जामनेर व मिराड येथील रहिवाशी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.