मराठा आरक्षणामुळे काही ग्रामपंचायतींनी निवडणूक प्रक्रियेवरून बहिष्कार टाकला असला तरी या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक कार्यभार सांभाळणार आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसन करायचे असेल तर त्यांनी गाव पातळीपर्यंत संपर्क ठेवला पाहिजे, अशीच भावना त्यांच्या समर्थकातून व्यक्त केली जात आहे.