पुढारी ऑनलाईन डेस्क : 19 नोव्हेंबरला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत फक्त महिलांचा समावेश असणार आहे. याबाबत काँग्रेसचे सरचिटणीस, संपर्क प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार डॉ. जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी माहिती दिली आहे. जाणून घ्या. भारत जोडो यात्रेत फक्त महिलाच का असणार आहेत.