पुढारी ऑनलाईन डेस्क : कडाक्याची थंडी संपताच, रखरखता उन्हाळा जाणवायला लागतो. प्रखर उन्हामुळे उष्माघात किंवा त्वचाविकार होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात प्रतिबंधक उपचारासोबतच काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मार्चपासूनच उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू होतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी 'काय करावे' आणि 'काय करू नये' याविषयी जाणून घेण्यासाठी हे नक्की वाचा…