वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन ,इतर उद्योग आदी विविध कारणांमुळे अलिकडे उपराजधानीसह अनेक जिल्ह्यात प्रदूषणात मोठी वाढ झाली असून आरोग्याच्या नवनवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. (Nagpur News)