पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील तीन वर्षांमध्ये ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. देशभरात १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्निमलही विकसित करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी अर्थमंत्री म्हणाल्या, पुढी तीन वर्षांमध्ये देशात नवीन ४०० वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचे सरकारचे उद्दीष्ट्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या या नवीन मॉडेलमुळे रेल्वे प्रवास हा आधुनिक आणि अधिक सुविधाजन्य होण्यास मदत होईल. पुढील तीन वर्षात देशभरात १०० पीएम गती शक्ती कार्गो टर्निमलही विकसित करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचलं का?