नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सन २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जात आहे. तीन कृषी कायद्यांवरून देशात झालेला शेतकऱ्यांचा घनघोर संघर्ष त्यानंतर मोदी सरकारने कायदे रद्द करण्याची केलेली घोषणा यामुळे शेतकऱ्यांसाठी वेगळी घोषणा काय होते का ? याकडे सर्वांचे लक्ष होते.