परतीच्या पावसाने मुंबईकरांना झोडपले !

परतीच्या पावसाने मुंबईकरांना झोडपले !
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरासह उपनगरात पडत असलेल्या परतीच्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपले. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले असून, रस्त्यांवरची वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही पाच ते दहा मिनिट विलंबाने धावत आहेत. सकाळी छत्री न घेता कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना स्टेशन बाहेर पडल्यानंतर पावसात भिजत भिजतच बस व टॅक्सी पकडावी लागत आहे. छत्री नसल्यामुळे स्टेशन बाहेर व बस स्टॉपवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news