भूस्खलन
-
Latest
डोंगराळ प्रदेशातील आव्हाने
काही महिन्यांपूर्वी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. ढासळलेले मजले…
Read More » -
Latest
'हिमाचल'मधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा संख्या २१ वर
पुढारी ऑनलाईन डेस्क : सिमल्याच्या समरहिल भागातील शिवमंदिरावर झालेल्या भूस्खलन घटनेतील मृतांचा आकडा २१ वर पोहोचला आहे. सोमवार १४ ऑगस्ट…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी, पखालेवाडीतील ९२ कुटुंबांचे स्थलांतर
म्हासुर्ली; पुढारी वृत्तसेवा : जुलै 2021 मध्ये भूस्खलन होऊन जीवितहानी झालेल्या कुपलेवाडी (ता. राधानगरी) व पखालेवाडी येथील 92 कुटुंबांनी स्थलांतर…
Read More » -
Latest
सातारा : 'आश्रित, अनाथ, धोकादायक जीवन नको'
पाटण; गणेशचंद्र पिसाळ : कोयना धरणासाठी स्थानिक हजारो भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत महाराष्ट्रासह इतर राज्यांची सिंचन व विजेची गरज…
Read More » -
Latest
Nashik : त्र्यंबकेश्वरमधील सुपलीची मेटसह अन्य मेटही भूस्खलनाच्या छायेत
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : देवयानी ढोन्नर येथील ब्रह्मगिरी पर्वताचे दगड सुटून दरडी कोसळण्याच्या घटनांच्या आठवणी इर्शाळावाडी घटनेने पुन्हा जाग्या झाल्या…
Read More » -
Latest
नाशिक : काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करा ; पालकमंत्र्यांच्या यंत्रणांना सूचना
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील काझीगढीची जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी…
Read More » -
सांगली
सांगली : संभाव्य भूस्खलन भागाची जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
शिराळा; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या समवेत तालुक्यातील मणदूरपैकी मिरुखेवाडी व आरळापैकी कोकणेवाडी येथील अतिवृष्टी…
Read More » -
Latest
नाशिकच्या काझीगढीप्रश्नी नुसतेच ढोल ; रहिवाशांचा जीव 'मातीमोल'; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्तच
नाशिक : सतीश डोंगरे २१ नोव्हेंबर २०१३ चा दिवस काझीगढीवासीयांच्या काळजाचा ठोका चुकावणारा होता. गढीचा एक भाग कोसळून २५ कुटुंब…
Read More » -
सातारा
भूस्खलनग्रस्त 369 कुटुंबांचे स्थलांतर : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने सध्या ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. पाटण, महाबळेश्वर,…
Read More » -
Latest
नाशिक जिल्ह्यातील 'या' चार तालुक्यांना भूस्खलनाचा धाेका, प्रशासनाने दिले हे आदेश
नाशिक : गौरव जोशी ईशाळवाडीतील (ता. खालापूर, रायगड) भुस्खलनाच्या घटनेनंतर सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावरील धोकादायक ठिकाणे निश्चित करून आवश्यकतेनुसार…
Read More »