विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची एकांतात भेट झाल्याचा दावा हँडल्सवर करण्यात आला होता. मात्र हा दावा खोटारडा असल्याचे फडणवीस म्हणाले.
आपल्या खासदारकीची चिंता लागलेले राऊत आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत, असा आरोप भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.