Mamata Banerjee : आम्हाला पश्चिम बंगालमध्ये शांतता हवी आहे : ममता बॅनर्जी
पुढारी ऑनलाईन डेस्क : काहींना देशात फूट पाडायची आहे. आम्हाला बंगालमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला दंगली नको आहेत. आम्हाला देशात फूट नको आहे. मी माझा जीव द्यायला तयार आहे; पण मी देशाचे विभाजन होऊ देणार नाही, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे बोलताना केले.
Mamata Banerjee : अजुन एक वर्ष बाकी आहे…
रमजान ईद निमित्त माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला तुम्हाला एवढेच सांगायच आहे की, शांत राहा, कोणाचेही ऐकू नका. कोणी भाजप कडून पैसे घेतो आणि विशिष्ट मतांमध्ये फूट पाडू असे म्हणतो. पण भाजपसाठी मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचे धाडस त्यांच्यात नाही आहे. लोकसभा निवडणुकीला अजूनही एक वर्ष बाकी आहे. कोण निवडून येईल आणि कोण नाही ते पाहा. आज संविधान बदलले जात आहे, इतिहास बदलला जात आहे. लोकशाही गेली तर सर्व काही निघून जाईल, असेही त्या म्हणाल्या.
We want peace in Bengal. We don’t want riots. We want peace. We don’t want divisions in the country. Those who want to create divides in the country – I promise today on Eid, I am ready to give my life but I will not let the country divide: West Bengal CM Mamata Banerjee at a… pic.twitter.com/irLuHzpWaa
— ANI (@ANI) April 22, 2023
Someone takes money from BJP and says that they will divide Muslim votes. I tell them that they don’t have the courage to divide Muslim votes for BJP. It is my promise to you today. There is one year to elections. See who will get elected and who won’t: West Bengal CM Mamata… pic.twitter.com/W3Kii4eb04
— ANI (@ANI) April 22, 2023
हेही वाचा
- मराठा आरक्षणासाठी शासन कटीबद्ध; सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार: मुख्यमंत्री
- छत्रपती संभाजीनगर : महिला भाविकांच्या वाहनाला वाळूच्या टिप्परची धडक; १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू
- Vande Bharat Train Hit Cow : ‘वंदे भारत’च्या धडकेत गाय उडून लघूशंका करणाऱ्या वृद्धावर आदळली; वृद्धासह गाईचा मृत्यू