नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील घटनेवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे निवेदन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत केले. मात्र त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्षांनी सदनात (Manipur Assault) गोंधळ घालण्यास सुरूवात केली.
हेही वाचा