डेहराडून; पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडातील (Uttarakhand in the shadow of crisis) कर्णप्रयाग, श्रीनगर, नैनीताल, उत्तरकाशी, बागेश्वर या 5 जिल्ह्यांतील अनेक गावे जोशीमठप्रमाणे संकटाच्या छायेत आहेत. येथील लोकही बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. नैनीतालमध्ये तर सर्वांत बिकट स्थिती आहे. तेथील 3 भूभाग स्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत.
हेही वाचा :