मुंबई : राज्यातील 34 जिल्हा परिषदेतील गट 'क'मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 या रिक्त पदांच्या भरतीचा पहिला टप्पा 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
या पदभरतीसाठी 5 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीसाठी 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
हेही वाचा :