राज्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, पण ‘त्यावेळी’ होऊ शकतो विचार : राजेश टोपे

Mask Comultion : मास्‍कबाबत आरोग्‍यमंत्री टोपेंचे मोठे विधान, " ज्‍या जिल्‍ह्यात रुग्‍णसंख्‍या.."
Mask Comultion : मास्‍कबाबत आरोग्‍यमंत्री टोपेंचे मोठे विधान, " ज्‍या जिल्‍ह्यात रुग्‍णसंख्‍या.."
Published on
Updated on

जालना ; पुढारी वृत्तसेवा

सगळ्यांना सध्या लॉकडाऊन लागण्याची भीती आहे, मात्र शासनाने लोकडाऊन संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जालण्यात स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी ही माहिती दिली.

जालण्यात आरोग्य मंत्र्यांनी, त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत असताना सांगितले. टोपे ोम्हणाले की, लॉकडाऊन बद्दल तूर्त तरी कोणताही निर्णय झालेला नाही. सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन आणि एकूण बेडच्या उपलब्धतेच्या ४०% प्रमाणात महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली तरच लॉकडाऊन लावण्याचा विचार होऊ शकतो.

परंतु आता तशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की, कोरोना बधितांची संख्या वाढली म्हणून घाबरण्याचे सध्यातरी कुठलही कारण नाही. सध्या हॉस्पिटलचे बेड खाली आहेत आणि कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दर देखील कमी आहे. म्हणुन घाबरण्यासारखं काही कारण नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news