हिंगोली: अवकाळीचा पूर्णा साखर कारखान्याला फटका; गोडाऊनमधील ५०० मे. टन साखर भिजली

हिंगोली: अवकाळीचा पूर्णा साखर कारखान्याला फटका; गोडाऊनमधील ५०० मे. टन साखर भिजली
Published on
Updated on

वसमत: पुढारी वृत्तसेवा : पूर्णा साखर कारखान्याच्या शुगर हाऊस – शुगरसायलो व गोडाऊनमध्ये रविवारी (दि.२६) मध्यरात्री झालेल्या वादळी वा-यासह मुसळधार पाऊसामुळे पाणी आले. त्यामुळे गाळप काही वेळासाठी थांबवावे लागले.

दरम्यान, गाळप केलेली साखरेची पोती शुगर हाऊस, शुगरसायलो व गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली होती. पावसाच्या पाण्यामुळे गोडाऊनमधील अंदाजे ५०० मे. टन साखर भिजली आहे. तर पाणी शिरल्याने पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होण्यात अडचण येत आहेत. त्यामुळे कारखाना पूर्ववत करण्यासाठी पुढील चार ते पाच दिवस लागणार आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news