Bombay High Court
-
सांगली
सांगली: करंजेतील 'त्या' खटल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू नका: मुंबई हायकोर्टाचे आदेश
विटा: पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील करंजे (ता. खानापूर) येथील एका खटल्यात ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात ६ डिसेंबरपर्यंत…
Read More » -
Latest
मुंबईतील वायू प्रदूषणाची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाची गंभीर दखल उच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली आहे. या प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी…
Read More » -
Latest
पाकिस्तानी कलाकारांचा बॉलिवूडमधील 'मार्ग' मोकळा!
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना (Pakistani artists) बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात…
Read More » -
मुंबई
'शाळांमध्ये सुविधा पुरवण्यात राज्य सरकार अपयशी'
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सरकारी अनुदानित शाळांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे ठेवण्यासाठी प्रभावी आणि पुरेशा उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरल्याचा ठपका…
Read More » -
Latest
अपुरे मनुष्यबळ आणि औषधटंचाईचे कारण खपवून घेतले जाणार नाही
मुंबई : पुढारी वृत्तसेवा नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्युतांडवाची उच्च न्यायालयाने बुधवारी स्वत:हून गंभीर दखल घेतली. मुख्य…
Read More » -
मुंबई
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला आव्हान सुनावणी
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करणाच्या राज्य सरकारने चार दिवसांपूर्वी जिल्हा व महसूल क्षेत्राच्या…
Read More » -
मुंबई
गणपतीतील कोकणवारीवर कुणाचे स्वामित्व नाही: हायकोर्ट
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाण्याच्या परंपरेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. लाखो चाकरमान्यांचे कोकणात जाणे ही वर्षानुवर्षे…
Read More » -
मुंबई
पत्नीला अक्कल नाही म्हणणे, हा छळ ठरत नाही
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस, असे पतीने पत्नीला टोमणे मारणे म्हणजे छळ नव्हे, ती काही…
Read More » -
Latest
घरकामाची जबाबदारी पत्नीइतकीच पतीचीही; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पत्नी घरातील कामे करीत नाही हे काही कारण होऊ शकत नाही. आजच्या आधुनिक जगात महिलांसोबत पुरुषांनीही…
Read More » -
Latest
उपोषणकर्त्यांची काळजी घेणे हे शासनाचे उत्तरदायित्व : मुंबई उच्च न्यायालय
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवालीतील उपोषणकर्त्यांची काळजी घेणे…
Read More »