सरगम कौशल मिसेस वर्ल्ड; २१ वर्षांनंतर भारताला बहुमान

सरगम कौशल मिसेस वर्ल्ड; २१ वर्षांनंतर भारताला बहुमान
Published on
Updated on

न्यूयॉर्क : सरगम कौशल यांनी मिसेस वर्ल्डचा मुकुट जिंकला आहे. जगभरातील 63 देशांच्या महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तब्बल 21 वर्षांनी हा बहुमान भारताच्या वाट्याला आला आहे.

याआधी 2001 मध्ये भारताच्या डॉ. आदिती गोवित्रीकर यांनी हा मुकुट जिंकला होता. सरगम कौशल (32) या जम्मू-काश्मीरच्या असून इंग्रजी साहित्यातील पदवीधर आहेत. त्यांचे पती नौसेनेत आहेत. सरगम यांनी विशाखापट्टणमध्ये शिक्षिका म्हणून काम केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news