विराट कोहलीने ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत व्यक्त केले दु:ख
पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीने ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ट्विट मध्ये विराटने लिहिले, “ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. माझे विचार आणि प्रार्थना ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होवो ही इच्छा आहे.”
Saddened to hear about the tragic train accident in Odisha. My thoughts and prayers go out to the families who lost their loved ones and wishing a speedy recovery to the injured.
— Virat Kohli (@imVkohli) June 3, 2023
हेही वाचा :
- Odisha triple train crash | पंतप्रधान मोदी आज ओडिशाला जाणार, रेल्वे अपघातस्थळी भेट देऊन घेणार परिस्थितीचा आढावा
- Odisha triple train crash | ओडिशा रेल्वे अपघात, मृतांचा आकडा २८८ वर, पीएम मोदींनी बोलावली तातडीची बैठक
- Biggest Train Accidents In India | २०११ नंतर घडले ‘हे’ ८ मोठे रेल्वे अपघात, ओडिशाातील अपघाताने २०१६ मधील दुर्घटनेच्या आठवणी झाल्या जाग्या