ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असताना साहिल धनलाल काळसर्पे (वय 22), गजानन उईके (वय 24), अशोक काटीवाल (वय 21) सर्व राहणार बालाघाट, गीता लटारे (वय 38 रा. लांजी), जयपाल गावड ( वय 39 रा. दर्रेकसा), उर्मिला बेहेरे ( वय 40 रा. परसवाडा), राजेश पुसाम (वय 26 रा. भजेपार), शैलेश परते (वय 32 रा. तैरेपार), बाबूलाल नागपुरे, भेरुराम नागपुरे (वय 50) दोघेही वारासिवनी अशी गंभीर जखमींची नावे असून बाबूलाल नागपुरे, लेखराम नागपुरे, यादव लिल्हारे, उमेश लिल्हारे, जयकिशोर रणभिरे, राकेश उपवंशी (सर्व राहणार नरसाळा/वारासिवनी, जि. बालाघाट, म.प्र.) किरकोळ जखमी झाले आहेत.