त्यांचा पराभव आमच्या उमेदवारामुळेच झालेला नाही. त्याला अनेक कारणे आहेत. जनतेने त्यांचा पराभव केला आहे. त्या पराभवाला स्वतः सुद्धा जबाबदार आहेत. त्यांनी स्वतःच्या वर्तनात बदल करावा. भाजपच्या मंडळींनी देखील त्यांना स्वीकारलेले नव्हते, असे देखील कडू म्हणाले.