वाई : जांभळी येथे मुसळधार पावसामुळे डोंगर खचला; गावात भीतीचे वातावरण
वाई तालुक्यातील पश्चिम विभागांमध्ये जांभळी गावात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या विभागातील संपूर्ण रस्ते व डोंगरी परिसर खचू लागले आहेत वाई पश्चिम विभागातील जांभळी गावातील पूर्ण डोंगर खचून गावात आला आहे.
पावसाच्या डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर दगड माती व गाळ गावात वाहून आला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- सातारा जिल्ह्यात मुसळधार, नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- सातारा : अवघ्या १५ तासांत koyana dam आठ टीएमसीहून अधिक भरले
खचलेला डोंगर मधून मातीचा भरावा गावात वाहून आल्याने गावात दलदल निर्माण झाली आहे.
डोंगरातील अनाधिकृत उत्खननामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्ण डोंगर खचून गावात आला. गावात सध्या चिकल मातीचा खच साचला आहे.
हेही वाचले का?
- ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या जवळून जाणार, त्याच्या मार्गात येईल ते नष्ट होणार!
- चांदोली धरण : ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
- स्वप्निल लोणकर : कुटुंबीयांच्या थकित कर्जाच्या परतफेडीसाठी भाजपचा धनादेश
पाहा व्हिडिओ : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!