राज्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणी अॅपबरोबरच केंद्र शासनाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या अॅपला देखील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार राज्यासह संपूर्ण देशात केंद्र शासनाच्या अॅपचा वापर करण्यात येणार आहे.– श्रीरंग तांबे, राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी उपक्रम, पुणे
हेही वाचा