![तलावाला तहान सुटकेची! पसरले जलपर्णीचे साम्राज्य](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F11%2Fbhat.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जलपर्णी, दूषित पाण्यामुळे तलावाची गटारगंगा झाली आहे. तलावाचा ताबा महापालिकेकडे देण्यात यावा, यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला. परंतु, पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेत नाहीत. तलावाच्या चोहूबाजूने अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे.– अमर चिंधे, माजी सरपंच