सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. म्हाडाकडून आकारण्यात येणारे अतिरिक्त वाढीव शुल्क रद्द करावे आणि लवकरात लवकर घराचा ताबा त्यांना द्यावा, अशी मागणी अधिवेशनात केली आहे. लवकरच यावर योग्य निर्णय होईल, अशी आशा आहे.– सुनील शेळके, आमदार