साई वाउंड एसटी बस सुरू केली होती; परंतु अनेक ग्रामस्थांनी एसटी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत कोणत्या वेळेत बस सोडायची याबाबत ठराव करावा आणि त्याची एक प्रत प्रशासनाला द्यावी. त्यानुसार प्रशासनाला एसटी बस सोडण्याची वेळ ठरवता येईल.– प्रमोद धायतोंडे, व्यवस्थापक एसटी महामंडळ तळेगाव