Maharashtra politics news : उद्धव ठाकरेंचा राजीनामा राजकीय संस्कृतीला साजेसा : सुषमा अंधारे
तर आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद बहाल केले असते
सर्वोच्च न्यायलयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील याचिकावर फैसला सुनाविताना म्हटलं की, ‘२९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे राजीनामा दिला त्यामुळे राज्यपालांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वीचे सरकार कायम ठेवत उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा अधिकार बहाल केले असते.”
Maharashtra politics news : राजकीय संस्कृतीला साजेसा
यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भूमिकेबद्दल म्हटलं आहे की,”पक्षप्रमुखांनी जो राजीनामा दिला तो राजकीय संस्कृतीला साजेसा होता. ‘जुडीशियल इथिक्स’चा भाग म्हणून सुद्धा ते अतिशय योग्य होतं. आपल्या आतला आवाज, विवेक जागृत ठेवून उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला होता तो कालही योग्यच होता & न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतरसुद्धा आम्हाना योग्यच वाटतो.”
पक्षप्रमुखांनी जो राजीनामा दिला तो राजकीय संस्कृतीला साजेसा होता.
जुडीशियल इथिक्सचा भाग म्हणून सुद्धा ते अतिशय योग्य होतं. आपल्या आतला आवाज, विवेक जागृत ठेवून @OfficeofUTजो निर्णय घेतला होता तो कालही योग्यच होता & न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतरसुद्धा आम्हाना योग्यच वाटतो.— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 11, 2023
हेही वाचा
- Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरेंना दिलासा नाहीच, राजीनामा स्वच्छेने दिल्याने त्यांची मुख्यमंत्रीपदी पुनर्नियुक्ती अशक्य- सुप्रीम कोर्ट
- Delhi Govt vs LG case | दिल्लीतील ‘आप’ सरकारला मोठा दिलासा! प्रशासनावर राज्य सरकारचेच नियंत्रण, सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब
- Maharashtra Politics Crisis : काय हिरवळ,आज वाट पाहतोय तुमची ‘नरहरी झिरवळ’; संजय राऊत यांचं मिश्किल ट्विट
- Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला पहिला धक्का, भरत गोगावलेंची शिवसेनेचे मुख्य प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय