अजित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मागणी | पुढारी

अजित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; केली 'ही' मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे १३ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषींवर निर्दोष हत्येचा गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये आणि बाधितांना मोफत उपचारासह ५ लाख रुपये देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button