जिल्ह्यात माता-बालमृत्यूचा दर कमी आहे. मात्र तो आणखी कमी करण्यासाठी सीईओंच्या मार्गदर्शनात लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच गरोदरपणात महिलांनी वेळोवेळी तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी. संतुलित आहार घ्यावा. काही त्रास जाणवल्यास तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे.– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद