परराष्ट्र सचिव म्हणाले की, वाराणसीला मिळालेली ही ओळख साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकरारच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित करेल.त्याचबरोबर शांघाय सहकार संघटनेने भारताच्या मदतीने 'स्टार्टअप' आणि इनोव्हेशनवर विशेष कार्य गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या शिखर संमेलनात बेलारुस आणि इराणला शांघाय सहकार संघटनेचे प्रतिनीधीत्व देण्याचेही घोषीत केले.
हेही वाचलंत का?