![पंतप्रधान नरेंद्र मोदी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F01%2FUntitled-design-2024-01-19T142236.501.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जर देशाचे प्राधान्यक्रम स्पष्ट असतील, तर त्याला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोविड महामारीच्या काळात सरकारने सारासार विचार करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला प्राधान्य दिले. त्यातून गरीब आणि मध्यमवर्ग प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान